Posts

*सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला...

Image
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर पथसंचलन करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेनंतर शताब्दी महोत्सवत पदार्पण करताना  प्रथमच सावित्रीबाई  पुणे विद्यापीठाच्या 75  वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पथसंचलन करण्याचा  योग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ स्वय सेवकाने आणला व दूधशर्करा योग जुळून आला म्हणावं लागेल     अतिशय शिस्तबद्ध पथसंचलन करून विद्यापीठ परिसरात एक नवीन पायघडा घातला शेकडो स्वयंसेवक या मध्ये सामील झाले होते मातृशक्तीने पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे मनोधर्या वाढविले.  यावेळी भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे या महामानवाला अभिवादन करण्यात आल

Privacy policy

  Privacy Policy for Maharastraeducation At Maharastraeducation , accessible from http/www. Maharastraeducation.com, one of our main priorities is the privacy of our visitors. This Privacy Policy document contains types of information that is collected and recorded by Maharastraeducation and how we use it. If you have additional questions or require more information about our Privacy Policy, do not hesitate to contact us. This Privacy Policy applies only to our online activities and is valid for visitors to our website with regards to the information that they shared and/or collect in Maharastraeducation . This policy is not applicable to any information collected offline or via channels other than this website. Consent By using our website, you hereby consent to our Privacy Policy and agree to its terms. Information we collect The personal information that you are asked to provide, and the reasons why you are asked to provide it, will be made clear to you at the poi...

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना 2023-2024 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारी साठी मोफत ऑफलाईन व ऑनलाईन अनिवासी पद्धतीने महा ज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे..

Image

आधार कार्ड व्हलीड इन व्व्हलिड मध्ये शिक्षकांचा बळी देणार का..?

Image
शिक्षक भरती करण्यासाठी त्या शाळेतील विद्यार्थी संख्या आधारे संच मान्यता करण्यात व त्याप्रमाणात शिक्षक उपलब्ध करून देण्यात येते.विद्यार्थी संख्या ही आधार कार्ड नोंदणी वरून करण्याचा नवीन घाट शिक्षण विभागने सुरू केला आहे, त्यामुळे टीसी पेक्षा आधार कार्ड लं महत्व आले आहे. त्यामुळे विद्यार्थी संख्या कमी पडू नये यासाठी आधार कार्ड नोंदणी केली जात आहे पण त्यात खुप साऱ्या अडचणीचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. विद्यार्थाचे आधार कार्ड सरल मध्ये नोंदणी करताना त्यात मोठ्या अडचणी येत आहेत . खुप साऱ्या विद्यार्थाचे आधार कार्ड वरील नावा मध्ये बदल आहेत, इंग्लिश मधील स्पेलिंग मध्ये बदल आहेत, जन्म तारीख मध्ये बदल, मेल,फिमेल मध्ये बदल आहेत यासारखा असंख्य अडचणी येत असतात. सरल वर माहिती भरत असताना यासारखा विविध अडचणीचा सामना शिक्षकांना करावा लागत आहे. खुप साऱ्या विद्यार्थाचे आधार कार्ड अपडेट नाहीत, यामुळे विद्यार्थी संख्या कमी होत आहे व त्याचे परिणाम शाळेवर शिक्षक संख्या कमी होण्याची भीती आहे. त्याचं बरोबर नवीन शिक्षक भरती करताना अडचणी निर्माण होणार आहे..            ...

राष्ट्रीय निवृत्तीवेतन प्रणाली व जुनी निवृत्ती वेतन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाद्वारे घटित समिती समोर चर्चेसाठी उपस्थित राहण्याबाबत..

Image
दिनांक 1/11/2005 रोजी किंवा त्यानंतर नियुक्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती अंती खात्रीशीर आर्थिक व सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठीउपाययोजना सुचवण्याकरिता                   शासन किती वेळा नुसती चर्चा करणार आहे आणि माहिती देणार आहे. किती दिवस असे चर्चेचे गुऱ्हाळ सुरू राहणार आहे. ठाम निर्णय कधी घेतलं जाणार आहे. जर ठाम निर्णय घेण्यासाठी नुसती चर्चा करून चालणार नाही आता संघटनेला ठाम भूमिका घेणे आवश्यक आहे..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शरद पवार राजकारण आणि राजीनामा..!!

Image
 काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिनांक 2 मे रोजी यांनी  पुस्तक प्रकाशन निमित आयोजित केलेल्या कार्यक्रमात बोलताना आपलं 1 मे 1960 ते आज 2 मे 2023 पर्यंत केलेला राजकिय प्रवास सांगितल आणि आज आपण राष्ट्रवादी पक्षाच्या अध्यक्ष पदाचा राजीनामा देत असल्याचं जाहीर केलं आणि पूर्ण सभागृहात जमलेले कार्यकर्ता यांना आपल्या कानावर विश्वास बसत नव्हता, एकच कल्लोळ झालेला आपल्याला पाहायला मिळाला नंतर सर्व राष्ट्र वादी प्रमुख नेत्यांना जवळ बोलून प्रत्येकाने आपापल्या मते व्यक्त केली त्यात सर्वात गाजलेली मत एक जयंत पाटील आणि दुसरे अजित पवार   जयंत पाटील हे किती भावनिक आहेत हे काल पूर्ण महाराष्ट्राने पाहिले शरद पवार यांनी राजीनामाच फेर विचार करावा हे सांगताना त्यांना आपल्या डोळ्यात पाणी कधी आले हे समजले च नाही       जयंत पाटील यांनी बोलताना एक बाब इथे स्पष्ट केले तुम्ही नाहीतर आम्ही नाही त्यांनी आपला निर्णय सांगितला जर साहेब राहत नसतील तर आम्ही कशाला राहणार यावरून त्यांनी पुढील राजकीय क्षेत्रात काय होऊ शकते याची जाणीव करून दिली  आहे .     ...

शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना ( शिंदे गट) आणि टपरी वरील चर्चा..!!

Image
 आज प्रत्येक नूज चॅनल वर दररोज एकच बातमी प्रसिद्ध होताना दिसत आहे , शिंदे गट यांनी स्थापन केलेली सरकार कीती दिवस राहणार आज प्रत्येक पान टपरी असू की जिथे चार -पाच लोक जमा होतात तिथे एकच चर्चा पाहायला मिळते की भाजपने सरकार स्थापन केलेली बरोबर की चूक यावरच प्रत्येक जण आप आपले मत व्यक्त करताना लोक दिसत आहेत. पण खरच चर्चा करून यावरून काही साध्या होणार आहे का नक्कीच नाही, तरी एक विरंगुळा म्हणून प्रत्येक जण आपापल्या मते कोण किती बरोबर आहे हे सांगताना दिसते आहे.. उद्या कदाचित हे दोघे एकत्र येतील आणि सांगितल की ते एक आमचा राजकीय प्रयोग होता जे आम्हला काही राजकीय पक्षांना शांत करण्यासाठी केला गेला होता..