*सावित्रीबाई फुले पुणे विद्यपीठात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला...

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठत विजयदशमीच्या शुभ मुहूर्तावर पथसंचलन करुन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने इतिहास घडविला. 1925 मध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघ स्थापनेनंतर शताब्दी महोत्सवत पदार्पण करताना  प्रथमच सावित्रीबाई  पुणे विद्यापीठाच्या 75  वर्षाच्या प्रदीर्घ कालावधी नंतर पथसंचलन करण्याचा  योग राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विद्यापीठ स्वय सेवकाने आणला व दूधशर्करा योग जुळून आला म्हणावं लागेल 
   अतिशय शिस्तबद्ध पथसंचलन करून विद्यापीठ परिसरात एक नवीन पायघडा घातला शेकडो स्वयंसेवक या मध्ये सामील झाले होते मातृशक्तीने पुष्पवृष्टी करून स्वयंसेवकांचे मनोधर्या वाढविले.
 यावेळी भगवान बुद्ध,छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महर्षी कर्वे या महामानवाला अभिवादन करण्यात आल

Popular posts from this blog

मिलिटरी भरती परीक्षा पूर्व प्रशिक्षण करिता इतर मागासवर्ग, विमुक्त जाती - भटक्या जमाती तसेच विशेष मागास प्रवर्गातील विद्यार्थ्याना 2023-2024 या वर्षामध्ये मिलिटरी भरतीच्या पूर्वतयारी साठी मोफत ऑफलाईन व ऑनलाईन अनिवासी पद्धतीने महा ज्योती मार्फत प्रशिक्षण देण्यात येणार आहे..

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे