शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे), शिवसेना ( शिंदे गट) आणि टपरी वरील चर्चा..!!

 आज प्रत्येक नूज चॅनल वर दररोज एकच बातमी प्रसिद्ध होताना दिसत आहे , शिंदे गट यांनी स्थापन केलेली सरकार कीती दिवस राहणार आज प्रत्येक पान टपरी असू की जिथे चार -पाच लोक जमा होतात तिथे एकच चर्चा पाहायला मिळते की भाजपने सरकार स्थापन केलेली बरोबर की चूक यावरच प्रत्येक जण आप आपले मत व्यक्त करताना लोक दिसत आहेत. पण खरच चर्चा करून यावरून काही साध्या होणार आहे का नक्कीच नाही, तरी एक विरंगुळा म्हणून प्रत्येक जण आपापल्या मते कोण किती बरोबर आहे हे सांगताना दिसते आहे.. उद्या कदाचित हे दोघे एकत्र येतील आणि सांगितल की ते एक आमचा राजकीय प्रयोग होता जे आम्हला काही राजकीय पक्षांना शांत करण्यासाठी केला गेला होता..

Popular posts from this blog

Privacy policy

*जुनी पेंशन आणि फसलेले आंदोलन* राज्यभरातील विविध कर्मचारी संघटना यांनी 14 मार्च रोजी बेमुदत संप सुरू केला. या संपामुळे सर्व सामान्य जनतेचे अतोनात हाल होताना दिसत होते सर्व सरकारी कार्यालय वोस पडली होती कुठेच कर्मचारी दिसत नव्हते . सर्व न्यूज चॅनेल वर एकच बातमी प्रसिद्ध होती सरकारी कर्मचाऱ्यांचे जुनी पेंशन योजना लागू करण्यासाठी चालू केलेला संप , सर्व सामान्य लोकांचा याला प्रतिसाद मिळत नसला तरी , आंदोलनाचा सरकार वर खूप मोठा दबाव निर्माण करण्यात हे आंदोलन यशस्वी झाले होते तसेच विविध अधिकारी सुद्धा या आंदोलनाला मोठ्या प्रमाणात पाठींबा देत होते. तसेच राजपत्रित अधिकारी यांच्या संघटने सुद्धा सरकारला आंदोलनाचा इशारा देऊन लवकरात लवकर जुनी पेंशन योजना लागू करावी यासाठी सरकार वर दबाव निर्माण केला होता . आणि आता आंदोलन यशस्वी होईल आणि जुनी पेंशन योजना लागू होईल असेच सर्वांना वाटत असताना. कुठे माशी शिंकली समजली नाही आणि सात दिवस चाललेला संप अचानक मागे घेण्यात आला . या संपाने काय साध्या केलं बर. 1) संघटनेची शक्ती काय असते हे सर्व कर्मचारी वर्गाला समजल 2) संघटनेच्या प्रमुखाने सर्व कर्मचारी वर्गाला बरोबर घेऊन निर्णय घेणे आवश्यक असते त्याच बरोबर प्रमुखाने दगा पटका केला तर कशा प्रकारे आपले आंदोलनं यशस्वी करता आले पाहिजे 3) सरकारच्या भूलथापाला बळी न पडता त्यामधील बारकावे समजून घेता आले पाहिजे