सरकार यवतमाळ जिल्हा ल कधी न्याय देणार ..?
महाराष्ट्रतील सरकार कधी सर्व जिल्हा ना समान न्या देणार..?
आज सर्व राज्यातील शेतकरी याचे पावसामुळे अतोनात नुकसान झाले आहे शेतकऱ्याची एक अपेक्षा होती की सरकार ओला दुष्काळ जाहीर करेल पण सरकार ने शेतकरी यांच्या आशेवर पाणी फिरवले व तोकडी मदत केली. ते पण फक्त १००००₹ ची ती किती कमी आहे ते सर्व जाणकार मंडळी यांना माहित आहेच, ही मदत काही जिल्हा याच्या वाटेला एक रुपया सुध्दा येणार नाही ही कपटी भूमिका कशामुळे हे समजत नाही कारण सरकार तर सर्व राज्याचं असतं आणि सरकारचं कर्तव्य असतं की सर्व राज्यातील सर्व जिल्हा यांना न्याय देण्याचा काम करावे पण तसे होताना कुठेही दिसत नाही आहे. ही दुटप्पी भूमिका कशामुळे ..?
यवतमाळ जिल्हामध्ये सुद्धा शेतकरी यांचे अतोनात नुकसान झाले आहे. तरी पण कोणत्याही पक्षाच्या नेत्याने यांची दखल घेतली नाही कीव मदत मिळून देण्यासाठी प्रयत्न केले नाही त खूप साऱ्या शेतकरी यांच्या सोयाबीन याला कोब फुटून पिकाचे अतोनात नुकसान होऊन गेले त्याचं बरोबर कापूस पिकांना सुध्दा नुकसान होऊन त्यावर सुध्दा नागर फिरवला याच्या सुध्दा बातम्या सुध्दा आपण एकायलं पाहायला मिळाल्या पण यांची कोणीही साधी दखलही कोणी घेतली सुध्दा नाही काय दोष हो तेथील शेतकरी यांचा कोणी सांगेल या सरकारला..? यवतमाळ जिल्हा हा तेलगणा या राज्याला लागू असलल्या मुळे तेथील मोठ्या प्रमातील मालं हा चोरट्या मार्गाने यवतमाळ जिल्हा मध्ये येतो या कडे कोणत्याही पक्षाच्या नेत्याला यांची दखल घ्यावी अशी वाटली नाही पण त्यामुळे येतील शेतकरी यांचे वर्षा नु वर्ष यांचे अतोनात नुकसान होत आहे. शेजारील तेलंगणा राज्यामध्ये कापूस पिकाचे मोठ्या संख्येने उत्पादन होते तेथील व्यापारी यवतमाळ मध्ये तो आणून तो मा ल विकतात त्यामुळे जिल्हा ची आनेवरी वाढलेली दिसते याकडे प्रशासन कधी लक्ष्य देणार नाही तर आंधळं दळतंय अन्.... अशी अवस्था यवतमाळ जिल्हा याची झाली आहे. अणेवरी कमी या मुळे मोठ्या संख्येने अडचणी निर्माण होतील.